नवी दिल्ली

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त ६ जागांसाठी निवडणूक…

नवी दिल्ली - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील ६...

लोकसभेतून आणखी ४९ खासदार निलंबित…

नवी दिल्ली - लोकसभेतून आज पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील सुरक्षायंत्रणा भेदण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदेत येऊन निवेदन...

संसदेतल्या ७८ खासदारांचे निलंबन…

नवी दिल्ली - संसदेच्या एकूण ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त वर्तन आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल राज्यसभा आणि लोकसभेतून आज एकूण ७८...

सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांवर पुन्हा ताशेरे…

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली....

‘या’ ५ राज्यातील निवडणुका जाहीर…

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी…

नवी दिल्ली - कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती  राज्याचे पणन मंत्री...

संसदेचे विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये…

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री...

नवाब मलिक यांना जामीन मंजूर…

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोवावाला...

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी…

नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास...

विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा…

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या १२ आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश...

UPSC चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी…

नवी दिल्‍ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश...

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page