mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
दिनांक ११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील...
bhiwandi - नाशिक-मुंबई महामार्गावर एका वाहनातून १५०० ते १६०० किलो गोमांस जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कोनगाव पोलिसांनी हि कारवाई केली असून, याप्रकरणी एकूण ५,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासिन इकबाल...