nagpur

new delhi - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार...
mumbai - महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने...

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभागृहात आश्वासन ... नागपूर - अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page