nagpur

mumbai - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केल आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अपमान...
mumbai - राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती बाबतचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून...

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभागृहात आश्वासन ... नागपूर - अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page