mumbai

mumbai - भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय...
pune - मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, यात २० ते २५ जण वाहून गेले आहेत....

RBI चा मोठा निर्णय! रेपो दरात कपात…

mumbai - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी…

mumbai - राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12...

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

mumbai - राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी,...

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…

mumbai - पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद...

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचे आवाहन…

mumbai - या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच...

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता…

mumbai - महाराष्ट्र आणि गोवा जवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे आणि 24 मे पर्यंत...

भारताचे सरन्यायाधीश राज्य अतिथी म्हणून घोषित…

mumbai - भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र प्रवासात कोणते राजशिष्टाचार पाळावेत, यासाठी दिशानिर्देश राज्य सरकारकडून जारी...

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा – मुख्यमंत्री…

mumbai - शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…

mumbai - खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास!, जिद्द...

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रविवारी सत्कार…

mumbai - महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे येत्या रविवारी (१८ मे) भव्य सत्कार...

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्ती वेतनधारकांना आवाहन…

mumbai - संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन...

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…

mumbai - भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page