mumbai - राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...
kalyan - कल्याण मध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. खुशील शंकर वाघे असे या मुलाचे नाव आहे. मोहने गाळेगाव परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशीलला...
अंबरनाथ - शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता....