thane - ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत अनेक दुकान जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हि आग लागली. या...
mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
दिनांक ११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील...