kalyan - शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या टिटवाळा येथील बल्याणी परिसरात असणाऱ्या केबीके इंटरनॅशनल शाळेच्या मागील भागातील...
mumbai - राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मे रोजी सकाळ पर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली...
new delhi - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा...
new delhi - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय...
J&K - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले आहेत....
delhi - देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनमोहन सिंह...
new delhi - ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले. डॉ....
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कोर्टातील सुनावणींच्या थेट प्रक्षेपणाऐवजी XRP या अमेरिकन कंपनीने विकसित...
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव असून, शहरी...
नवी दिल्ली - उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अनेक...
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर NEET – UG चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट परीक्षेचा निकाल शहर तसेच केंद्रनिहाय जाहीर करण्याचा...
नवी दिल्ली - NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा...