national

mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. दिनांक ११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील...
bhiwandi - नाशिक-मुंबई महामार्गावर एका वाहनातून १५०० ते १६०० किलो गोमांस जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कोनगाव पोलिसांनी हि कारवाई केली असून, याप्रकरणी एकूण ५,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासिन इकबाल...

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’…

new delhi - व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे....

भारत-पाकिस्तान मॅच संदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

new delhi - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत होणारी भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान...

महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार…

new delhi - राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष...

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ऑगस्टला मिळणार…

new delhi - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व...

गुजरातमध्ये Air India चं विमान कोसळलं!…

gujarat- गुजरतमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे....

भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं…

national - भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत माहिती दिली....

आयपीएलचे सामने १ आठवड्यासाठी स्थगित…

mumbai - भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयनं तशी अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक...

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल…

new delhi - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा...

महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित…

new delhi - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय...

पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार…

J&K - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले आहेत....

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन…

delhi - देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह...

EVM विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

new delhi - ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले. डॉ....

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page