mumbai - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध...
mumbai - राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा...
कोल्हापूर - राधानगरी धरण पावसामुळे १०० टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून एकूण ७११२...
कोल्हापुर - आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याचेही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केले. तर जिल्ह्यात कोणताही...