Maharashtra

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप…

सातारा -  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 18 ते 23 जून दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून सातारा जिल्हा...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले… 

सोलापूर - पंढपूरमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले राहणार आहे. आषाढी वारी निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी...

एसटी बसला भीषण आग…

सातारा -  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटी बसला आनेवाडी टोलनाक्या जवळ अचानक आग लागली. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी...

राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळाने...

इयत्ता दहावीचा निकाल उद्या…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.२ जून दुपारी...

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा... अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे....

डहाणू मध्ये दोन सख्या भावंडावर बिबट्याचा हल्ला…

हल्ल्यात मजूर किरकोळ जखमी… पालघर - डहाणू तालुक्यातील कोसबाड नजीकच्या लिलकपाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिकूवाडीत काम करणारा मजूर सुनील बारक्या वायेडा किरकोळ जखमी झाला....

बोगस बियाणे, खते, किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – चंद्रकांत पाटील…

पुणे - आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात...

सेप्टिक टँकची सफाई करताना ५ जणांचा मृत्यू…

परभणी- सेप्टिक टॅंकची सफाई करताना ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली. भाऊचा तांडा येथील...

सुदान मधून परतले सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरीक…

सांगली - भारत सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. दि. ४ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा....

लातूरमध्ये १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती…

लातूर - येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्ट पर्यंत हा कारखाना...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात…

खोपोली - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ ही घटना घडली. या बस मध्ये ४० ते ४२ लोक होती....

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page