kalyan - शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या टिटवाळा येथील बल्याणी परिसरात असणाऱ्या केबीके इंटरनॅशनल शाळेच्या मागील भागातील...
mumbai - राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मे रोजी सकाळ पर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली...
new delhi - जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत...
new delhi - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे...
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक...
New Delhi - निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी निवडणुकीचं...
नवी दिल्ली - महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली निर्गमित केली...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री...
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार,...
दिल्ली - दिल्लीत रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विभागातील पटेल नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. शहरातील जाखिरा...
नवी दिल्ली - शरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले...
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. या...
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...