mumbai

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फौजदारी गुन्हा…

mumbai - नागपूर जिल्ह्यामधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त यांना देण्यात...

रेपो रेट संदर्भात RBI चा महत्त्वाचा निर्णय…

mumbai - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली असून, रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या दर कपातीनंतर दर 6.25 वरुन...

बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड…

mumbai - हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे...

जुने वाहन मोडीत काढल्यास नव्यासाठी मिळणार कर सवलत…

mumbai - स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...

महात्मा फुले, सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव मंजूर…

mumbai - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव महाराष्ट्र...

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी…

mumbai - विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी...

राज्यात यंदाच्या वर्षी ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी…

mumbai - राज्यात यंदाच्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजी पर्यंत सीसीआय म्हणजेच कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची...

खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करणार – आदिती तटकरे…

mumbai - राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला...

अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता…

mumbai - ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता....

सपाचे आमदार अबू आझमी निलंबित…

mumbai - समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेबाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अबू आझमींना निलंबित करण्यात आलं...

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान…

mumbai - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या...

धनंजय मुंडे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा…

mumbai - धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे.  बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page