पुणे - २५ ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज रोजी आयोजित आयोगाच्या...
पालघर - पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तीव्र आणि सौम्य असे दोन भूकंपाचे...
मुंबई - राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
मुंबई - सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने...
रायगड - यशश्री शिंदेंच्या हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. दाऊद शेखला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून अटक करण्यात...
मुंबई - भारतीय हवामान विभागाकडून २५ जुलै २०२४ रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला...
महाराष्ट्र - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने देखील अतिवृष्टीचा इशारा दिला...
रत्नागिरी - खेड तालुक्यातील रासायनिक MIDC असलेल्या लोटे एमआयडीसीतील एका एक्सेल कंपनीमधून मंगळवारी रात्री अचानक वायू गळती झाली असल्याची माहिती समोर आली असून, या...
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण आणि डोंबिवली दरम्यान असलेल्या...
महाराष्ट्र - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने या मार्गावरील...
मुंबई - सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून राज्यातील जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ...