mumbai

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? – अजित पवार…

मुंबई - राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास...

‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ राज्यात सुरू…

मुंबई - गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना...

सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल…

मुंबई - जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले असून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये – अजित पवार…

मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे - फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी...

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री…

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी...

ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल भाव; युरियावर ३.६८ लाख कोटींची सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर…

मुंबई - केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या...

मंत्रिमंडळ निर्णय…

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या...

अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई - विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत…

मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ...

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा…

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन… मुंबई - पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा  विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन...

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे…  

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page