mumbai

mumbai - छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा...
mumbai - मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत भोंगे हटवले असून, ही संपूर्ण कारवाई कोणताही तणाव निर्माण न होता शांततेत...

गिरणी कामगारांना दिलासा; शेलूतील घरांबाबत सक्ती नाही…

mumbai - मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची काळजी...

नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित!…

mumbai - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केल आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...

हिंदी संदर्भातील शासन निर्णय रद्द…

mumbai - राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा...

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

mumbai - भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30...

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा!…

mumbai - शालेय शिक्षणात हिंदी सक्ती केल्याने याविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र मोर्चा काढणार आहेत, या...

३० जून पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन…

mumbai - महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात...

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री…

mumbai - त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

MPSC परीक्षार्थ्यांसाठी  ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक…

mumbai - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे...

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई – नार्वेकर…

mumbai - अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी...

१४ जून पर्यंत तापमानात वाढ; काही ठिकाणी पाऊस…

mumbai - गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जून पर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४ जून...

RBI चा मोठा निर्णय! रेपो दरात कपात…

mumbai - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी…

mumbai - राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page