Maharashtra

मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय…

मुंबई - बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने...

MPSC परीक्षा पुढे ढकलली…

पुणे - २५ ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रोजी आयोजित आयोगाच्या...

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…

पालघर - पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तीव्र आणि सौम्य असे दोन भूकंपाचे...

नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे…

मुंबई - राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

मुंबई - सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने...

यशश्री शिंदेंच्या हत्याप्रकरणी दाऊद शेखला अटक…

रायगड - यशश्री शिंदेंच्या हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. दाऊद शेखला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून अटक करण्यात...

नवी मुंबई : शहाबाज गावात इमारत कोसळली…

नवी मुंबई - नवी मुंबईत इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास बेलापूर येथील शहाबाज गावातील ४ मजली 'इंदिरा निवास' इमारत...

उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा…            

मुंबई - भारतीय हवामान विभागाकडून २५ जुलै २०२४  रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला...

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी…

महाराष्ट्र - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने देखील अतिवृष्टीचा इशारा दिला...

लोटे MIDC तील कंपनीमध्ये वायू गळती…

रत्नागिरी - खेड तालुक्यातील रासायनिक MIDC असलेल्या लोटे एमआयडीसीतील एका एक्सेल कंपनीमधून मंगळवारी रात्री अचानक वायू गळती झाली असल्याची माहिती समोर आली असून, या...

गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग…

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण आणि डोंबिवली दरम्यान असलेल्या...

कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत…

महाराष्ट्र - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने या मार्गावरील...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page