Author: Team@mnc23456

ठाणे – अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई…

ठाणे - ठाणेकर नागरिकांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी ठाणे शहराला राज्यशासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे...

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एंट्री…

मुंबई - ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी...

४१ किलो गांजा हस्तगत; दोघांना अटक…

ठाणे - गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा घटक - २ भिवंडी पोलिसांनी अटक करून ४१ किलो गांजा हस्तगत केला. प्रसाद संतोश चौवले आणि...

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटले…

डोंबिवली - प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सागर पारेख...

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि...

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणारे दोघे अटकेत…

कल्याण - गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण १३ बैल हस्तगत करण्यात आले. साजिद अहमद अब्दुल रहमान चौधरी आणि...

बारावीचा निकाल जाहीर…

मुंबई -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही...

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरूवार २५ मे) दुपारी...

डोंबिवलीत महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला…

डोंबिवली - महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पथकासोबत आलेल्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ग्रामीण...

ठाणे-पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई…

ठाणे - ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्टयांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्‌या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते....

UPSC चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी…

नवी दिल्‍ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश...

Recent articles

You cannot copy content of this page