mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत १० हजार १११ मतदान केंद्रे…

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे)...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!…

mumbai - संपूर्ण महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे....

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत…

ठाणे - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दादर ते बदलापूर एसी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली...

ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी, १८ सप्टेंबरला…

मुंबई - राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम...

मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

मुंबई - ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास...

बदलापूरच्या घटनेनंतर शाळांसाठी नियमावली जाहीर…

मुंबई - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे...

मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक…

मुंबई - बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही...

डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा…

मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (१० ऑगस्ट) पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत...

महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल…

मुंबई - ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे...

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान…

मुंबई - राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक 5 एप्रिल...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय…

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page