mumbai - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार, १ जुलै २०२६ रोजी होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम ७ मधील...
mumbai - राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून १५ ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी...
new delhi - नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने नीट-युजी 2026 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा...
desh - उत्तर प्रदेश गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ३०...
new delhi - व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे....
new delhi - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत होणारी भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान...
new delhi - राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष...
gujarat- गुजरतमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे....
national - भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत माहिती दिली....
mumbai - भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयनं तशी अधिकृत घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक...
new delhi - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा...
new delhi - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय...
J&K - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले आहेत....