डोंबिवली - आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, डोंबिवली तर्फे कन्यारत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लेक लाडकी अभियान अंतर्गत फक्त...
डोंबिवली पोलिसांची कामगिरी...
डोंबिवली - सायकल चोरी करणा-या एका इसमाकडून डोंबिवली पोलीसांनी १,३०,०००/- रुपये किंमतीच्या एकूण १३ सायकल हस्तगत केल्या. हसमितसिंग जसमेरसिंग सैनी असे याचे...
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर स्टम्प आणि रॉडने हल्ला करण्यात...
पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी...
डोंबिवली - एका वाहतूक पोलिसाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना लोढा जंक्शन येथे घडली असून, मारहाण करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. भगवान...
मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करून हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...
नवी दिल्ली - मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर...
विरार - लेखणी बोलते तेव्हा या साहित्य समूहाचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन, आणि शिक्षक लेखक निलेश गुरुनाथ कांता हेंबाडे यांच्या "अस्तित्वाच्या पाऊलखुणा" या पुस्तकाचा प्रकाशन...
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर असताना व ६८ बिल्डरवरती एसआयटी कारवाई झाली असून देखील प्रभाग क्षेत्र अधिकारी व...
पालघर - दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलिसांनी अटक केली. राम काकड़, गुरुनाथ झुगरे, नितेश मोडक अशी या तिघांची नावे आहेत....
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ...
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी...
मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
औरंगाबाद” या शहराचे...