Author: Team@mnc23456

सांगली महापालिका उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात…

sangli - सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. वैभव साबळे असे उपायुक्ताचे नाव असून, दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे...

१४ जून पर्यंत तापमानात वाढ; काही ठिकाणी पाऊस…

mumbai - गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जून पर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४ जून...

१२ कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती…

gadchiroli - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या...

RBI चा मोठा निर्णय! रेपो दरात कपात…

mumbai - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी…

mumbai - राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12...

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न…

इगतपुरी येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न... nashik - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार...

डोंबिवली : वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल…

dombivali - विरूध्द दिशेने वाहन चालवून वाहतुकीस अडथळा करणा-या ६७ वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून मानपाडा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

शाळेची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू…

kalyan - शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाली आहेत. मिळालेल्या...

राज्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी…

mumbai - राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मे रोजी सकाळ पर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५...

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

mumbai - राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी,...

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…

mumbai - पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद...

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचे आवाहन…

mumbai - या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच...

Recent articles

You cannot copy content of this page