Author: Team@mnc23456

कसब्यात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय…

पुणे - कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी...

डोंबिवलीत वाहतूक पोलिसाला मारहाण…

डोंबिवली - एका वाहतूक पोलिसाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना लोढा जंक्शन येथे घडली असून, मारहाण करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. भगवान...

संजय राऊत हक्कभंग प्रकरणी ८ तारखेला निर्णय…

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करून हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले…

नवी दिल्ली - मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर...

विरार शहरात साजरे झाले दिमाखदार कविसंमेलन…

विरार - लेखणी बोलते तेव्हा या साहित्य समूहाचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन, आणि शिक्षक लेखक निलेश गुरुनाथ कांता हेंबाडे यांच्या "अस्तित्वाच्या पाऊलखुणा" या पुस्तकाचा प्रकाशन...

केडीएमसीच्या भ्रष्ट प्रभाग अधिकाऱ्यांचे करायचं काय?

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर असताना व ६८ बिल्डरवरती एसआयटी कारवाई झाली असून देखील प्रभाग क्षेत्र अधिकारी व...

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक…

पालघर - दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलिसांनी अटक केली. राम काकड़, गुरुनाथ झुगरे, नितेश मोडक अशी या तिघांची नावे आहेत....

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ...

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’…

राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी... मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद” या शहराचे...

खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल – जितेंद्र आव्हाड…

ठाणे - ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत...

MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

MPSC सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू... मुंबई - राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून...

महाराष्ट्राला संजय राऊतांची गरज – श्रीकांत शिंदे… 

अंबरनाथ - शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता....

Recent articles

You cannot copy content of this page