Author: Team@mnc23456

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय…

mumbai - पालघर मधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता... पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील...

दागिने लंपास करणारा सराईत गुन्हेगार गजाआड…

bhivandi - सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. जब्बार जाफरी...

ठाणे जिल्ह्यात १०वी च्या परीक्षेसाठी ३३८ केंद्र, तर १२वी साठी १९७ केंद्र…

thane - जिल्ह्यातील सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू...

मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन…

नागपूर - मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक...

RBI कडून रेपो दरात कपात…

mumbai - आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे...

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नये – तटकरे…

mumbai - महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया...

जीबीएस संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये – शंभूराज देसाई…

mumbai - जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे...

कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही…

thane - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे...

KDMCचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात…

kalyan - कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका लिपिकाला दीड लाख रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रकाश धिवर असे या लिपिकाचे...

एसटी प्रवाशांनी UPI द्वारे तिकिटाचे पैसे द्यावे – सरनाईक…

mumbai - प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये,...

डॉ. सुनील खर्डीकर ‘पुढारी’ कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मानित…

dombivali - खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील खर्डीकर यांना 'पुढारी' कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्कार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात...

मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य…

mumbai - राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर...

Recent articles

You cannot copy content of this page