कोल्हापूर - राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस...
ठाणे - गुन्हे शाखा घटक,२ भिवंडी पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणून ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिरात चांदीच्या दागिन्यांची आणि...
नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास...
कोल्हापूर - राधानगरी धरण पावसामुळे १०० टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून एकूण ७११२...
कल्याण - पश्चिमेतील घोडेखोत आळी येथील प्रसिद्ध दक्षिण मुखी मारुती मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी चांदीची गदा, मुकुट, छत्र, हार तसेच इतर पितळी वस्तू ,...
मुंबई - राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी...
मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात...
मुंबई - महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.
या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत...
मुंबई - पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा 5 हजार रुपयांऐवजी...
ठाणे - ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील...
ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती...
मुंबई - राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री...