Latest news

कोल्हापूर – उद्या सकाळ पर्यंत पावसाचा अंदाज घेऊन निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना…

कोल्हापूर - राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस...

गुन्हे शाखा घटक, २ भिवंडी पोलिसांनी ७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

ठाणे - गुन्हे शाखा घटक,२ भिवंडी पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणून ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिरात चांदीच्या दागिन्यांची आणि...

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी…

नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास...

कोल्हापुरातील राधानगरी धरण भरले… 

कोल्हापूर - राधानगरी धरण पावसामुळे १०० टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून एकूण ७११२...

कल्याणमधील दक्षिण मुखी मारुती मंदिरात चोरी…

कल्याण - पश्चिमेतील घोडेखोत आळी येथील प्रसिद्ध दक्षिण मुखी मारुती मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी चांदीची गदा, मुकुट, छत्र, हार तसेच इतर पितळी वस्तू ,...

राज्यात केळी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद…

मुंबई - राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी...

बनावट बांधकाम परवानगी प्रकरण ‘एसआयटी’चे काम 3 महिन्यात पूर्ण करणार – फडणवीस…

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात...

विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर…

मुंबई - महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम  आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत...

पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल 10 हजारांची मदत…

मुंबई - पुराचे पाणी  घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा 5 हजार रुपयांऐवजी...

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा…

ठाणे - ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील...

ठाणे शहरात रविवार पर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा...

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती... मुंबई - राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री...

You cannot copy content of this page