Latest news

शेतकऱ्यांचे मंत्रालयात घुसून आंदोलन…

मुंबई - अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असे म्हणत...

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री शिंदे…

गांधीनगर - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी...

डोंबिवलीत मुंबई-गोवा महामार्ग दिरंगाई प्रश्नांवर खुले चर्चासत्र… 

डोंबिवली - मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत जनजागृती, प्रभावीपणे पाठपुरावा करणाऱ्या सर्व अराजकीय सामाजिक संस्था, संघटना, कोकणकर, कोकणस्थ पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी खुले...

तामिळनाडूत ट्रेनला भीषण आग!…

चेन्नई - तामिळनाडू मधील मदुराई स्टेशनवर पुनालुर-मदुरै एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर २० जण...

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता…

मुंबई - महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.)  मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ...

भेसळीसाठी साठविलेला 2 कोटी 24 लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त…

ठाणे - अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानदे...

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला....

भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी… 

भारताची चंद्र मोहीम चांद्रयान- ३ यशस्वी ठरली आहे. भारताचे चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. इस्रोचे चांद्रयान- ३ आज २३ ऑगस्ट रोजी ६...

रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू…

मिझोराम - बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला असून, या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिझोरमची राजधानी आयजोल पासून...

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे...

पुण्यात १ कोटींचे अफीम जप्त…

पुणे - १ कोटींचे अफीम अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत,...

डोंबिवलीत चक्क मेकअप आर्टिस्ट महिलांनी दागिने आणि पैसे केले लंपास…

डोंबिवली -  मेकअप आर्टिस्ट असलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून दागिने आणि पैसे चोरी केले असल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सदर प्रकरणी डोंबिवली...

You cannot copy content of this page