नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री...
मुंबई - अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असे म्हणत...
गांधीनगर - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी...
डोंबिवली - मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत जनजागृती, प्रभावीपणे पाठपुरावा करणाऱ्या सर्व अराजकीय सामाजिक संस्था, संघटना, कोकणकर, कोकणस्थ पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी खुले...
चेन्नई - तामिळनाडू मधील मदुराई स्टेशनवर पुनालुर-मदुरै एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर २० जण...
मुंबई - महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ...
ठाणे - अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानदे...
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे.
वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला....
मिझोराम - बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला असून, या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिझोरमची राजधानी आयजोल पासून...
मुंबई - राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे...