मुंबई - आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट...
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक...
डोंबिवली - दरवर्षी प्रमाणे ॐ श्रद्धा मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेश उत्सव आयोजित 'डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचे' याहीवर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोल...
मुंबई - एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या विरुद्ध 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी...
पुणे - ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाला जात असताना डेक्कन भागातील खंडोजी...
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना भारतररत्न हा देशाचा सर्वोच्च...
मुंबई - ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत.
मिळालेल्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे. किरकोळ चलनफुगवट्याचा दर ४ टक्के इतक्या...
मुंबई - काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली.
बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर...
मुंबई - सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली...
नवी दिल्ली - शरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले...
नांदेड - नांदेड जिल्हयात महाप्रसादातून लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादातून दोन ते अडीच हजार लोकांना विषबाधा...