Latest news

मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार – उपमुख्यमंत्री शिंदे…

nagpur - विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत...

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; २० विधेयके मांडण्यात येणार…

nagpur - आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत पार पडेल. अधिवेशनात एकूण २० विधेयके...

३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ…

nagpur - महायुती सरकारमधील ३९ आमदारांचा शपथविधी सोहळा नागपूर येथे संपन्न झाला. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ...

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री फडणवीस…

mumbai - महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने...

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक…

mumbai - शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य...

१६ डिसेंबर पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन…

mumbai - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सोमवार, दि. १६ ते शनिवार, दिनांक २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद...

महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका – मुख्यमंत्री फडणवीस…

मुंबई - महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या...

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा!…

thane - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या...

५ डिसेंबरला होणार महायुतीचा शपथविधी सोहळा…

mumbai - महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

EVM विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

new delhi - ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले. डॉ....

विधानसभा निवडणुकीत यंदा २१ महिला उमेदवार विजयी…

mumbai - महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून, यात महायुतीने 288 पैकी 230 मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे. पण यंदाच्या वेळेस 288 पैकी 22...

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर…

pune - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता...

You cannot copy content of this page