Latest news

रेपो रेट संदर्भात RBI चा महत्त्वाचा निर्णय…

mumbai - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली असून, रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या दर कपातीनंतर दर 6.25 वरुन...

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदी अभिनव गोयल…

kalyan - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश जारी केला आहे. अभिनव गोयल...

बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड…

mumbai - हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे...

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…

solapur - जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत...

जुने वाहन मोडीत काढल्यास नव्यासाठी मिळणार कर सवलत…

mumbai - स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...

दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी…

mumbai - महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात...

सीईटी परीक्षा पारदर्शक, सुरक्षित अफवांना बळी पडू नका…

mumbai - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष सन२०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एमबीए एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून...

राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी…

mumbai - राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार – अजित पवार…

mumbai - दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही....

महात्मा फुले, सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव मंजूर…

mumbai - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव महाराष्ट्र...

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी…

mumbai - विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी...

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस…

mumbai - राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत २० हजार रुपयांचा बोनस देण्यात...

You cannot copy content of this page