mumbai

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्क्यांनी वाढ…

मुंबई - शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे....

मंत्रिमंडळ निर्णय…

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी मुंबई - गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती…

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे...

लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन – राहुल नार्वेकर…

मुंबई - १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवल्यानंतर राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच...

महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड…

मुंबई - महाभारत या गाजलेल्या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे सोमवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गुफी पेंटल यांच्यावर...

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा…

मुंबई - किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण; ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक...

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एंट्री…

मुंबई - ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी...

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि...

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बारावीचा निकाल जाहीर…

मुंबई -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही...

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरूवार २५ मे) दुपारी...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page