Author: Team@mnc23456

निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एंट्री…

मुंबई - ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी...

४१ किलो गांजा हस्तगत; दोघांना अटक…

ठाणे - गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा घटक - २ भिवंडी पोलिसांनी अटक करून ४१ किलो गांजा हस्तगत केला. प्रसाद संतोश चौवले आणि...

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटले…

डोंबिवली - प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सागर पारेख...

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि...

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणारे दोघे अटकेत…

कल्याण - गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण १३ बैल हस्तगत करण्यात आले. साजिद अहमद अब्दुल रहमान चौधरी आणि...

बारावीचा निकाल जाहीर…

मुंबई -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही...

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरूवार २५ मे) दुपारी...

डोंबिवलीत महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला…

डोंबिवली - महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पथकासोबत आलेल्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ग्रामीण...

ठाणे-पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई…

ठाणे - ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्टयांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्‌या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते....

UPSC चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी…

नवी दिल्‍ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश...

वाहन चोरट्यांकडून १० दुचाकी हस्तगत…

पुणे - वाहन चोरांविरुद्ध वानवडी पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक करून एकूण १० दुचाकी हस्तगत केल्या. दिनेश रघुनाथ शिंदे, आकाश तुळशीराम ननवरे, बरकत अब्दुल...

Recent articles

You cannot copy content of this page