Author: Team@mnc23456

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – फडणवीस…

मुंबई - मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित...

मोटार सायकल व रिक्षा चोरी करणारे अटकेत…

ठाणे - मोटर सायकल व ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून...

मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक …

डोंबिवली - मोटार सायकल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याच्याकडून ७०,००० /- रुपये किंमतीची मोटार सायकल हस्तगत केली. फिर्यादी देवराज बारवाडी त्यांची...

बुकी अनिल जयसिंघानी याला अटक…

मुंबई - अमृता फडणवीस यांना लाच ऑफर आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही...

अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास अटक…

ठाणे - अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे २ अग्नीशस्त्र मॅग्झीनसह तसेच ६ जिवंत काडतुसे...

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी…

ठाणे - अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला...

कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने मांडली व्यथा…

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर एक रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्याकडून मारहाण...

कल्याण – पोलीस असल्याचे सांगून दुचाकी पळवली…

कल्याण - पोलीस असल्याचे सांगून दुचाकी पळवून नेणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. दिलीप पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, पूर्वी तो...

८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त…

मुंबई - खंडणी विरोधी कक्ष, गु.प्र.शा. पोलिसांनी एकूण १५ किलो ७४३ ग्रॅम वजनाचा 'केटामाईन' (कि.अं. रू. ७,८७,१५,०००/-) हा अंमली पदार्थ तसेच रु. ५८,३१,५००/- किंमतीच्या...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…

मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही… मुंबई - अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष...

महिलांना आज पासून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत…

मुंबई - आज पासून सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा शासन अध्यादेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री...

लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन…

मुंबई - राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे...

Recent articles

You cannot copy content of this page