मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे - फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी...
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी...
बुलढाणा - समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली...
कल्याण - अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. मनोज उर्फ मन्या बसवराज यादव असे याचे नाव आहे. पेट्रोलींग करत असताना साकेत कॉलेज...
मुंबई - केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या...
पुणे - राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र...
पंढरपूर - बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी,...
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या...
मुंबई - विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची...
मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ...
ठाणे - शहापूर तालुक्यातील गोठेघर गावात ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी तर २० हजारांची लाच घेताना महिला सरपंचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी...
मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन…
मुंबई - पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन...