Author: Team@mnc23456

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये – अजित पवार…

मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे - फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी...

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री…

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात…

बुलढाणा - समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली...

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक…

कल्याण - अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. मनोज उर्फ मन्या बसवराज यादव असे याचे नाव आहे. पेट्रोलींग करत असताना साकेत कॉलेज...

ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल भाव; युरियावर ३.६८ लाख कोटींची सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर…

मुंबई - केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या...

राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी… – शरद पवार…

पुणे - राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र...

श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न…

पंढरपूर - बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी,...

मंत्रिमंडळ निर्णय…

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या...

अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई - विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत…

मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ...

लाच घेताना ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे - शहापूर तालुक्यातील गोठेघर गावात ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी तर २० हजारांची लाच घेताना महिला सरपंचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी...

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा…

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन… मुंबई - पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा  विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन...

Recent articles

You cannot copy content of this page