Latest news

गहाळ झालेले एकूण ४० मोबाईल केले परत…

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरामधील सुमारे ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी शोधून ते मोबाईल धारकांना परत केले. कल्याण...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप…

सातारा -  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 18 ते 23 जून दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून सातारा जिल्हा...

एकत्र येऊन आम्ही भाजपला हरवणार – राहुल गांधी…

पाटणा - देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे काँग्रेस...

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे…  

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला...

कल्याणमध्ये गोळीबार!

कल्याण - काळा तलाव परिसरात गोळीबार करून त्यानंतर या परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी २ तरुणांनी...

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण…

मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मुंबईत इमारतीची लिफ्ट कोसळली…

मुंबई -  लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळल्याची घटना घडली असून, या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले… 

सोलापूर - पंढपूरमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले राहणार आहे. आषाढी वारी निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी...

महिलेची गळा चिरून हत्या…

मुंबई - साकीनाका परिसरात महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या महिलेची रिक्षातच हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करणाऱ्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती…

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.  महानगरपालिकेमध्ये...

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात…

पुणे - खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात पकडले. अमोल...

जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या...

You cannot copy content of this page