mumbai

जुनी पेन्शन योजनेसाठी समिती नेमणार…

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन... मुंबई - राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य...

संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र…

भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप... मुंबई - भाजप आमदार राहुल कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी...

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…

मुंबई - राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली....

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक…

मुंबई - पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात...

हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले…

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिले आहे. संपूर्ण विधीमंडळाबाबत मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला…

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर स्टम्प आणि रॉडने हल्ला करण्यात...

संजय राऊत हक्कभंग प्रकरणी ८ तारखेला निर्णय…

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करून हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...

विरार शहरात साजरे झाले दिमाखदार कविसंमेलन…

विरार - लेखणी बोलते तेव्हा या साहित्य समूहाचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन, आणि शिक्षक लेखक निलेश गुरुनाथ कांता हेंबाडे यांच्या "अस्तित्वाच्या पाऊलखुणा" या पुस्तकाचा प्रकाशन...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ...

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’…

राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी... मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद” या शहराचे...

MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

MPSC सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू... मुंबई - राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून...

5 पेट्रोल पंप धारकांवर खटला…

मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहीम पार पडली. या...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page