Author: Team@mnc23456

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३...

ठाण्याच्या काही भागात शनिवारी ५० टक्के पाणी पुरवठा…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी...

राज्यात डोळ्यांच्या साथीचे एकूण ३ लाख ५७ हजार २६५ रुग्ण… 

मुंबई - राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा...

नवाब मलिक यांना जामीन मंजूर…

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोवावाला...

मदत करण्याच्या बहाण्याने चोरी…

डोंबिवली - रस्त्यावर पडलेल्या एका व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील ४ तोळ्याची सोन्याची चैन आणि सोन्याचे क्रॉस पेंडंल चोरी करणाऱ्या एकाला टिळक नगर...

मिरा-भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांची बदली…

ठाणे – मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून...

१० लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन एसीबीच्या जाळ्यात…

पुणे - पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आशिष श्रीनाथ बनगिनवार असे या...

मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द!…

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली...

कल्याणमध्ये ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण…

कल्याण - कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून एका  ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी गुन्हे शाखा, कल्याण युनिट, लोहमार्ग...

बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही – मंगलप्रभात लोढा…

मुंबई - बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती...

पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ…

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशिला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक...

राज्यात पावसाचा जोर ओसरला…

मुंबई - भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य...

Recent articles

You cannot copy content of this page