mumbai - उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान,...
mumbai - कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,...
new delhi - महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता नवीन वॉर्ड, प्रभाग रचनेनुसारच होणार असून, 27% ओबीसी आरक्षण कायम राहणार आहे, असा...
mumbai - पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर...
mumbai - कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते अखेर बदलण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक खाते देण्यात आले आहे, तर माणिकराव...
thane - दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत १० मोटर पंप जप्त...
mumbai - राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा...
kalyan - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र आहिरे, वसंत देगलूरकर, सुदर्शन जाधव अशी या...
mumbai - भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून...
dombivali - डोंबिवली पूर्वेत क्षुल्लक कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दादा केदार असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे....