mumbai - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
bhandara - भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून, या स्फोटात कंपनीतील ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला....
pune - घरगुती वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याची घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे हि...
jalgaon - जळगावातील परांडा स्टेशनजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने रेल्वेतून खाली उड्या मारल्या. मात्र...
mumbai - स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुहृदय सम्राट...
दावोस - दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उद्घाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार...
mumbai - तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या...
mumbai - मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. हॉेटेलच्या २७ व्या मजल्यावर एका...
mumbai - लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतील पुढील हप्ता आता कधी मिळणार याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती...
mumbai - पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड रेल्वे स्टेशनवर एकाच ट्रॅकवर २ लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. पण सुदैवाने मोटरमनने वेळीच प्रसंगावधान राखत...
mumbai - पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प...
mumbai - दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...