kalyan - शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या टिटवाळा येथील बल्याणी परिसरात असणाऱ्या केबीके इंटरनॅशनल शाळेच्या मागील भागातील...
mumbai - राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मे रोजी सकाळ पर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली...
mumbai - राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी,...
mumbai - पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान
रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद...
mumbai - राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली...
dombivali - डोंबिवली राम नगर पोलीस ठाण्याचे API ईश्वर कोकरे यांचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे 'ईश्वर भरोसे आहे. गेले २ वर्ष झाले फसवणुकीचा गुन्हा दाखल असून,...
mumbai - राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता...
pune - वैष्णवी हगवणेच्या बाळाला अखेर तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे...
dombivali - डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यातील कथित पोलीस भ्रष्टाचाराच्या व्हिडिओची पुनर्प्राप्ती आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बदलापूर येथील नरेश ठक्कर यांनी ठाणे...
mumbai - भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरुपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सरन्यायाधीशांच्या महाराष्ट्र प्रवासात कोणते राजशिष्टाचार पाळावेत, यासाठी दिशानिर्देश राज्य सरकारकडून जारी...
pune - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच...