Author: Team@mnc23456

mumbai - मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर येथील शंकरा कॉलनी परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या २३ व्यावसायिक गाळ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २ एकर ११ गुंठे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात...
mumbai - राज्यात सुट्ट्या खाद्य तेलावर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले असून, सुट्टे तेल विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई होणार आहे. प्रशासनाच्या पाहणीत अनेक बिगर नोंदणीकृत खाद्यतेल कंपन्या...

दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन…

mumbai - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची...

नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के…

nashik - नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यात सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. माहितीनुसार, नाशिक मधील गोंदे, करंजाळी, भायगाव,...

मेट्रो आता वसई-विरार पर्यंत धावणार…

mumbai - मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ मिरा-भाईंदर ते वसई-विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या...

आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग…

mumbai - चर्चगेट स्टेशनजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या सुमारास हि आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या...

ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू…

pune - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्याअपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले असल्याची...

ठाणे जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरून फसवणूक; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी मोकाट…

dombivali - इमारतीसाठी ठाणे जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरून संबंधित रहिवाशांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर चार...

PAWS चे संस्थापक निलेश भणगे यांनी बार्न आऊल ची सुरक्षित सुटका केली.

badlapur - 'PAWS' (Plants & Animals Welfare Society) चे संस्थापक निलेश भणगे यांनी नुकतेच एका बार्न आऊल (Barn Owl) ची सुरक्षित सुटका केली आहे....

राज्यात सरासरी ३३२ मिमी पाऊस…

mumbai - राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात १ जून पासून राज्यात सरासरी ३३२ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने...

९ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार…

mumbai - ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे...

राज्यात गेल्या २४ तासात पावसाची दमदार हजेरी; पालघर जिल्ह्यात…

mumbai - राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात 116.4 रायगड जिल्ह्यात 108.7 मुंबई उपनगर जिल्ह्यात...

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

thane - ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या म्हणजेच मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६...

देहू, आळंदीला न जाता पुण्यात वारीमध्ये सहभागी व्हा – फडणवीस…

mumbai - इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे...

Recent articles

You cannot copy content of this page