pune - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या बातमीने अवघा महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे....
mumbai - महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली...
new delhi - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे...
thane - ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत भातसा नदीच्या बंधाऱ्यातील...
davos - दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी...
mumbai - महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात जाहीर झाली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही...
kalyan - कल्याण पूर्वेतील वाहतुकीमध्ये काही बदल होणार आहेत. पुणे लिंक रोडवरील खडवली नाका परिसरातील जुना पूल हटवून तेथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात...
mumbai - राज्यातील २९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. १५) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण २ हजार ८६९ जागांसाठी...
mumbai - राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी...
thane - पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात आलेला कृत्रीम मांजा हा मानवी जीवन, पक्षी...
kalyan - गुरुवार दि.15 जानेवारी 2026 रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी...
ambernath - काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेतील १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना आणि त्यांच्या प्रभाग प्रमुखांना पक्षातून निलंबित केले आहे.अंबरनाथमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी...