Author: Team@mnc23456

MPSC परीक्षार्थ्यांसाठी  ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक…

mumbai - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे...

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

mumbai - कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान!…

pune - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत...

राज्यात साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…

mumbai - राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’…

mumbai - भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट,...

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…

pune - मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल...

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई – नार्वेकर…

mumbai - अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी...

गुजरातमध्ये Air India चं विमान कोसळलं!…

gujarat- गुजरतमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे....

मंत्रिमंडळ निर्णय…

mumbai - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....

सांगली महापालिका उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात…

sangli - सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. वैभव साबळे असे उपायुक्ताचे नाव असून, दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे...

१४ जून पर्यंत तापमानात वाढ; काही ठिकाणी पाऊस…

mumbai - गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जून पर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४ जून...

१२ कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती…

gadchiroli - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या...

Recent articles

You cannot copy content of this page