satara - शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी...
mumbai - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच...
mumbai - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली...
mumbai - केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची...
dombivali - चेन स्नॅचिंग करणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांना विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन ३ जणांना अटक केली आहे. चिंतन सुनिल नंदा, मोहित सुनिल जाधव, स्वप्नील...
thane - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स...
ratnagiri - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा जखमी...
thane - कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन...
raigad - महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व...
sangli - सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत...
mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...