Author: Team@mnc23456

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री…

mumbai - त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

MPSC परीक्षार्थ्यांसाठी  ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक…

mumbai - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे...

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

mumbai - कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान!…

pune - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत...

राज्यात साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…

mumbai - राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’…

mumbai - भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट,...

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…

pune - मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल...

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई – नार्वेकर…

mumbai - अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी...

गुजरातमध्ये Air India चं विमान कोसळलं!…

gujarat- गुजरतमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे....

मंत्रिमंडळ निर्णय…

mumbai - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....

सांगली महापालिका उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात…

sangli - सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. वैभव साबळे असे उपायुक्ताचे नाव असून, दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे...

१४ जून पर्यंत तापमानात वाढ; काही ठिकाणी पाऊस…

mumbai - गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जून पर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४ जून...

Recent articles

You cannot copy content of this page