Latest news

सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल…

मुंबई - जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले असून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच...

बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार…

बुलडाणा - समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 24 पार्थिवावर दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये – अजित पवार…

मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे - फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी...

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री…

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात…

बुलढाणा - समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली...

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक…

कल्याण - अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. मनोज उर्फ मन्या बसवराज यादव असे याचे नाव आहे. पेट्रोलींग करत असताना साकेत कॉलेज...

ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल भाव; युरियावर ३.६८ लाख कोटींची सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर…

मुंबई - केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या...

राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी… – शरद पवार…

पुणे - राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र...

श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न…

पंढरपूर - बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी,...

मंत्रिमंडळ निर्णय…

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या...

अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई - विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत…

मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ...

You cannot copy content of this page