ठाणे - शहापूर तालुक्यातील गोठेघर गावात ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी तर २० हजारांची लाच घेताना महिला सरपंचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी...
मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन…
मुंबई - पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन...
डोंबिवली - किरकोळ वादातून खून करणाऱ्या एका इसमास मानपाडा पोलिसांनी अटक केली. किरण प्रभाकर शिंदे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून शैलेश अविनाश शिलवंत...
कल्याण - पोलिसांच्या अंगावरती फोर व्हीलर गाडी चढवण्याचा व त्यांना मारण्याचा प्रयत्न करून सुमारे २ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सुरज...
कल्याण - कल्याण डोंबिवली शहरामधील सुमारे ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी शोधून ते मोबाईल धारकांना परत केले.
कल्याण...
पाटणा - देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे काँग्रेस...
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला...
कल्याण - काळा तलाव परिसरात गोळीबार करून त्यानंतर या परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी २ तरुणांनी...
मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
सोलापूर - पंढपूरमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले राहणार आहे. आषाढी वारी निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी...