मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या...
मुंबई – आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित...
कल्याण - मारहाण करून जबरी चोरी करणा-या तिघांना गुन्हे शाखा घटक, ३ कल्याण पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १,७७,०००/- रु. किंमतीचा आणि इतर मुद्देमाल जप्त...
मुंबई - ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महानिर्मिती, महात्मा...
डोंबिवली - 215 कसूरदार वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर डॉ.विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात एखाद्या...
ठाणे - वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील...
मुंबई - शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे....
सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी
मुंबई - गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय...
कल्याण - पूर्वेतील काटेमानिवली परिसरात एक तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्यास अटक केली...