Latest news

अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई - विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत…

मुंबई – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ...

लाच घेताना ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे - शहापूर तालुक्यातील गोठेघर गावात ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी तर २० हजारांची लाच घेताना महिला सरपंचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी...

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा…

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन… मुंबई - पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा  विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन...

किरकोळ वादातून खून करणाऱ्यास अटक…

डोंबिवली - किरकोळ वादातून खून करणाऱ्या एका इसमास मानपाडा पोलिसांनी अटक केली. किरण प्रभाकर शिंदे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून  शैलेश अविनाश शिलवंत...

२ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत…

कल्याण - पोलिसांच्या अंगावरती फोर व्हीलर गाडी चढवण्याचा व त्यांना मारण्याचा प्रयत्न करून सुमारे २ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सुरज...

गहाळ झालेले एकूण ४० मोबाईल केले परत…

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरामधील सुमारे ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी शोधून ते मोबाईल धारकांना परत केले. कल्याण...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप…

सातारा -  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 18 ते 23 जून दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून सातारा जिल्हा...

एकत्र येऊन आम्ही भाजपला हरवणार – राहुल गांधी…

पाटणा - देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे काँग्रेस...

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे…  

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला...

कल्याणमध्ये गोळीबार!

कल्याण - काळा तलाव परिसरात गोळीबार करून त्यानंतर या परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी २ तरुणांनी...

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण…

मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

You cannot copy content of this page